महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत वसई खाडीमध्ये वसई ते भाईंदर दरम्यान ” प्रायोगिक तत्त्वावर ” रो-रो प्रवासी फेरीबोट सेवा सुरू होणार…!
प्रतिनिधी-मंगेश उईके भाईंदर:- दि. २० फेब्रुवारी २०२४ पासून सुरु करण्यात येत आहे. ह्या फेरीबोटीचे सुरक्षित व सुलभ नौकानयन, जेट्टी व...