डोंगराळी गावामध्ये वन विभागाच्या झाडे तोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी – श्री. राज पाटील

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

भिवंडी :- भूमाफिया विकसिकाच्या पैशाच्या वजनामुळे कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही.

आज शेतकरी_संघटनेची टीम तिथे आल्या कारणास्तव वन विभागाचे दीपक चव्हाण पोलीस निरीक्षक महाराष्ट्र वनविभागीय राज्याचे अधिकारी येऊन त्यांनी ती सर्व चौकशी करून केली तिथे काही झाडांची कत्तल करण्यात आलेली आहे.

झाडांची कत्तल म्हणजे एक झाड तोंडाने म्हणजे एक जिवंत माणसाची कत्तल करणे आहे. वनविभागाच्या कायद्या अंतर्गत ज्यांनी कृत्य केलेले. त्यांच्यावरती फौजदारी कारवाई झाली पाहिजे. अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे वन विभागीय कक्षाचे अधिकारी व वरिष्ठांना अशी मागणी करतो की संबंधित आरोपीवर ठोस अशी कारवाई करण्यात यावी.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट