रेल्वेमार्गावरील प्रवाशांचे मनोगत खा. संजय दि. पाटील यांनी लोकसभेत मांडले…!

उपसंपादक – श्री. राज पाटील
मुंबई :- आज लोकसभेत मा. खासदार संजय दि. पाटील यांनी अध्यक्षः दिलीप सैकीया यांच्या समोर मांडला. रेल्वेमार्गावरील अनियमित पणा मुद्दा होणारे प्रवाशांची तारेवरील कसरत शाळा, कॉलेज विद्याथी चाकरमानी, व्यावसायिक असे रोजचा प्रवास करणारे प्रवाशी वर्ग अनेक तक्रारी करून ही रेल्वेप्रशासन अधिकारी यांची उदासीन भूमिका घेते काही कारणास्तव एखाद ट्रेन रद्द होते पण आता रोजच या समस्येला प्रवासांना तोंड द्यावे लागत आहेत.
दोन मिनिट गाडी लेट होणे शक्य आहे पण दहा पंधरा मिनिटांनी गाडी उशीरा असेल तर लाखो लोक रोजच रेल्वेने प्रवास करतात मिनिटाला गर्दी वाढत जाते त्यात चेंगराचेंगरीत अनेकांना दुखापत तर कधी जीवावर बेतले जाते मागील वर्षांपासून हा खेळखंडोबा चालू आहे.
या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढून प्रवासी वर्गाला दिलासा द्यावा अशी विनंती अर्ज अध्यक्षापुढे मा. खासदार संजय दि. पाटील यांनी सादर केला.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.co