खड्डयात पडून कोणाचा जीव जाऊ नये म्हणून रॉयल स्वराज्य शैक्षणिक व सामाजिक संस्था करतेय खड्डे बुजविण्याचे समाजिक काम…

प्रतिनिधी:- मंगेश उईके
पालघर :-सद्या दोन दिवसापासून पालघर जिल्ह्यात तसेच इतर राज्यातही मुसळधार पाऊस पडत आहे. तसेच या पाऊसा मुळे रस्त्यावरती जागोजागी छोटे मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यानमुळे कोणाचाही पडून नाहक बळी या कोण्या वेक्तीला गंभीर दुखापत होऊ नये यासाठी.
आंबेडकर नगर पालघर पूर्वचे रहिवासी रॉयल स्वराज्य शैक्षणिक व सामाजिक संस्था पालघर ( महाराष्ट्र राज्य ) संस्थेचे अध्यक्ष – वृषभ मंगेश वारे तसेच विक्रम गावंडे व त्यांची टीम ह्यांनी हसमुख शैक्षणिक व सामाजिक संस्था पालघर मध्ये उभारलेली आहे. आणि या संस्थे मार्फत शैक्षणिक उपक्रम व सामाजिक उपक्रम राबवणीचा काम करत असतात. त्यातच पालघर आंबेडकर नगर वेवुर रोडला पावसात पडलेल्या खड्ड्यामध्ये माती,रॅबिट टाकून भरण्याचा उपक्रम केला.






जेणेकरून वाहन चालक गाडीवरून पडुन जखमी होऊ नये. या कोणाचा नाहक बळी जाऊ नये यासाठी या मुलांनी घेतलेले चांगले उपक्रमची गावात तसेच इतर ठिकाणी रॉयल स्वराज्य शैक्षणिक व सामाजिक संस्था.आपण केलेले कार्य असेच करत रहा असे कौतुकांचा वर्षाव सर्वत्र होत आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com