रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य महामुंबई विभागातर्फे कांजूरमार्ग येथील वात्सल्य ट्रस्ट मधील बालकांस उपयुक्त साहित्य वाटप

उपसंपादक – रणजित मस्के
मुंबई :-रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य महामुंबई विभागातर्फे हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती हे जाणून वात्सल्य ट्रस्ट कांजूरमार्ग मुंबई येथिल बालकांसाठी दैनंदिन जीवनातील उपयुक्त साहित्या चे वाटप करून मायेची ऊब उपक्रम राबविला..

आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे देणं लागतो हे ध्येय उराशी बाळगून महामुंबई विभागाचे सर्व पदाधिकारी तसेच सदस्य या उपक्रमासाठी उपस्थित होते..
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी सामाजिक भान जपून आर्थिक योगदान दिलेल्या सर्व बंधू भगिनींचे मन:पूर्वक आभार..
|| अखंड सेवेची ठायी तत्पर ||
रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान
महाराष्ट्र राज्य
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com