कशेळीच्या सरपंच सोनाली मेस्त्री यांना यंदाचा फातिमाबी-सावित्री पुरस्कार घोषित…!

प्रतिनिधी- सुशील तांबे
राजापूर : रत्नागिरीत जिल्हा ,राजापूर तालुक्यातील कशेळी गावच्या सरपंच कु.सोनाली मेस्त्री यांना कायद्याचे वागा लोक चळवळीचा फातिमाबी – सावित्री 2022 चा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
उच्च शिक्षण असतानाही आपल्या गावच्या आधुनिक विकासासाठी राजकारणात उतरलेल्या रत्नागिरी जिल्हा, राजापूर तालुक्यातील कशेळी गावच्या सरपंच कु.सोनाली मेस्त्री यंदाच्या कायद्याने वागा लोकचळवळीच्या फातिमाबी -सावित्री पुरस्काराच्या 2022 च्या मानकरी ठरल्या आहेत.
कायद्याने वागा लोकशाही चळवळीचे संस्थापक अध्यक्ष श्री. राज असरोंडकर यानी या पुरस्काराची घोषणा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी केली.
कायद्याने वागा लोकशाही क्रांतिकारी सावित्री उत्साहाचे यंदाचे आठवे वर्ष आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
dipakbhogal@surakshapolicetimes.com