पालकमंत्री मा.श्री. गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबार लोक समस्या निवारणाचे आयोजन संपन्न..

0
Spread the love

उपसंपादक-मंगेश उईके

पालघर :

आज दि.२८/०३/२०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता पालघर जिल्हा येथे जनता दरबार लोक समस्या निवारण आयोजित कार्यक्रम.
मा. श्री.गणेश नाईक साहेब
वने मंत्री तथा पालक मंत्री पालघर जिल्हा यांच्या अध्यक्षताखाली करण्यात आले होते.

तथा या जनता दरबारात महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना महा. राज्य संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राहुल दुबाले साहेब तसेच महाराष्ट्र राज्य सचिव मा. श्री.योगेश कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाने.
3.वर्ष अगोदर मा. श्री.मनिष जयस्वाल साहेब पालघर जिल्हा अध्यक्ष तसेच मा. श्री.समीर कडू साहेब पालघर जिल्हा उपाध्यक्ष आणि श्री.मंगेश उईके पालघर जिल्हा महासचिव महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पालघर जिल्हा च्या वतीने पालघर पोलीस ठाण्याच्या मागे पालघर पोलीस कॉलनी दुरुस्ती न झाल्यामुळे ती पडीक येत असल्याने तेथील पोलीस कुटुंबियांना भीती पोटी जास्त भाडा देऊन बाहेर राहवं लागत आहे तरी पालघर पोलीस लाईन च्या जागेवर जुनी पालघर पोलीस वसाहत तोडून नवीन वसाहत व्हावे व पालघर जिल्ह्यात पोलिसांन साठी दवाखाना वाव्हे असे 2023 मध्ये मंत्रालया मध्ये अर्ज केले होते. त्याच विषयच्या संदर्भात व तसेच पालघर जिल्ह्यात मोर्चा व बंदोबसामुळे पोलिसांना होणारा ताण कमी व्हवा म्हणून पोलिसान सोबत होमगार्डला कायम स्वरूपी रुजू करून घ्यावे असे अनेक विषया संदर्भा बाबत अर्ज करून आपल्या पोलीसानचे व पोलीस परिवाराचे विषय मंत्री मा. श्री.गणेश नाईक साहेब वने मंत्री तथा पालक मंत्री यांना महराष्ट्र पोलीस बॉईज संघटना च्या वतीने भेटून अर्जद्वारे मांडन्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट