कळवा ते ठाणे प्रवासादरम्यान रुपये ५० हजार व महत्त्वाची कागदपत्रांची बॅग रिक्षात विसरणाररया महिलेला कळवा पोलीसांनी केली परत…

0
Spread the love

प्रतिनिधी-रणजित मस्के

कळवा: तक्रारदार रंजना हुमणे यांची कळवा ते ठाणे प्रवासादरम्यान ५० हजार रु व महत्वाचे कागदपत्रे असलेली बॅग रिक्षात विसरली होती.

अशी तक्रार दाखल होताच कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली कळवा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री .बघडाने, पोलीस हवालदार श्री. महाडिक व पोलीस पथक यांनी सीसीटीव्ही तपासून गहाळ झालेली बॅग हस्तगत करून तक्रारदार यांना सुपूर्द केली.

यावेळी तक्रारदार यानी कळवा पोलीसांचे आभार मानले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट