भिवंडीत परिवहन महामंडळाच्या हलगर्जीपणामुळे प्रवासांचा जिव धोक्यात…!

उपसंपादक- राज पाटील
भिवंडी ;
दि. २८/०२/२०२५ रोजी एम एच ०४ – इ पी- ०७५२ टि.एम.टी बस मधून प्रवास करणारा एक १८/१९ वर्षांचा मुलगा रस्त्यावर पडला. घटना स्थळ मराठा पंजाब हाॅटेल समोरच्या बाजूला,मडवी चौक भिवंडी. MH04-EP- 0752 बस च्या आपत्कालीन दरवाज्यातून बाहेर रस्त्यावर पडला.





TMT बस ची पाहणी केली, असता बस ची परिस्थिती अत्यंत खराब होती. जिकडे- तिकडे बस चे पत्रे बांधलेले आहेत. #TMT चा आपत्कालीन दरवाज्याचा लाॅक तुटलेले होते. राज्याच्या परिवहन मंत्री ठाण्याचे मा.श्री.प्रताप_सरनाईक साहेब आहेत. आणि Thane_TMT ठाण्याच्या आगारातील आहे.
TMT बस च्या ड्रायव्हर ची नाम निर्देशक प्लेट ही नाही. बस च्या ड्रायव्हर चा बॅच कुठे पत्ता नाही. आज जर मुलगा बस मधून रस्त्यावर पडल्यावर त्यांच्या जिवाचे काही बरेवाईट असते,तर कोणी जिम्मेदारी घेतली असती. #परिवहन महामंडळ ह्यांनी तर शोकांतिका आणि ४/५ लाख देऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. असती. पण एखाद्या चा जिव व आयुष्य उद्ध्वस्त झाले असते. माझी महाराष्ट्र राज्य च्या मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्र फडणवीस ह्यांना विनंती आहे. कि त्या मुलांची भरपाई व TMT बसच्या आगारातील कर्मचाऱ्यावर गृन्हा दाखल करून बडतर्फ करावे. नाहीतर शेतकरी_संघटना TMT बस च्या ऑफिस समोर आंदोलन करणार ह्यांची महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री मा.श्री.प्रताप सरनाईक ह्यांनी घ्यावी असे आव्हान शेतकरी संघटना कोकण विभागीय अध्यक्ष श्री राज पाटील यांनी केले आहे.