अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसान भरपाई बाबत शिवसेना प्रवक्ता श्री. केदार काळे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन…

0
Spread the love

प्रतिनिधी-महेश वैद्य

पालघर: माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब 
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

 जय महाराष्ट्र ! 

विषय : पालघर जिल्ह्यातील विक्रमगड- जव्हार येथील दिनांक 4 फेब्रुवारी 2023 च्या रात्री अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत .

महोदय
 पालघर जिल्ह्यातील विक्रमगड व जव्हार येथे काल रात्री म्हणजेच दिनांक 4 फेब्रुवारी च्या रात्री मुसळधार पाऊस विजांच्या कडकडा सहज झाला . त्यात आंबे -फळझाडे -वीट भट्ट्या व सुक्या गवताच्या गंजी चे अतोनात नुकसान झाले आहे.
 कृपया जिल्हाधिकारी व कृषी अधिकारी यांना आपण पंचनामाचे आदेश द्यावेत व लवकरात लवकर शेतकऱ्यांना वीट भट्टी धारकांना व गवत व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी ही नम्र विनंती

 केदार काळे
 प्रवक्ता शिवसेना

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट