महाराष्ट्र एस.टी.कामगारांनी पगार वाढीसाठी पुकारलेल्या बेमुदत धरणे आंदोलनामुळे प्रवाशांचे अतोनात हाल…

0
Spread the love

प्रतिनिधी-महेश वैद्य

खेड :– मंगळवार दिनांक ३ सप्टेंबर २०२४ रोजी रत्नागिरी येथील खेड तालुक्यात महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेने आपल्या पगार वाढीसाठी पुकारलेल्या बेमुदत धरणे आंदोलनामुळे विभागातील प्रवाशी, शाळकरी मुले तसेच कामगार वर्ग यांचे अतोनात हाल झाले आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट