पालघर

50 लाख बांबू वृक्ष लागवडीचा झाला शुभारंभ ,शेतकऱ्यांनी बांबू लागवडीतून आपले जीवन बदलावे

उपसंपादक - मंगेश उईके पालघर :-राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल पालघर,दि.5:- बांबू लागवडीसाठी पालघर जिल्ह्यामध्ये मोठा वाव आहे....

पालघर जिल्हयातील एकही घटकआरोग्यापासून वंचित राहणार नाह-आयुष्मान भारत मिशनचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे

उप संपादक -मंगेश उईके पालघर, दि.5:- पालघर जिल्ह्यातील शेवटच्या घटकांपर्यंत आयुष्मान भारत मिशन अंतर्गत योजनेचा लाभ मिळावा. जिल्हयातील एकही घटक...

पालघर येथे रिपाई आठवले गटाच्या वतीने भारत जिंदाबाद यात्रा संम्पन्न

उप संपादक -मंगेश उईके पालघर संपूर्ण महाराष्ट्रभर मा. ना. डॉ. रामदासजी आठवले साहेब ( सामाजिक न्याय राज्यमंत्री-भारत सरकार तथा राष्ट्रीय...

अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे पूर्ण

उपसंपादक-मंगेश उईके पालघर दिनांक 26 : पालघर जिल्ह्यात दि.06 व 07 मे 2025 या कालावधीमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी...

पालघर पोलीस दलाकडून राबविले “ऑपरेशन ऑल आऊट अभियान” ६५ पोलीस अधिकारी व २६६ पोलीस अंमलदारांनी राबविले अभियान..!

उपसंपादक : मंगेश उईके पालघर.दारुबंदी ११ गुन्हे दाखल,गुटखा/सुगंधी तंबाखू ३ गुन्हे दाखल,गुन्हेगार तपासणी -१२२ रेकॉडवरील गुन्हेगार,वाहन नियमांचे उल्लंघन १३९ वाहन...

जिल्ह्यात तारापूर येथे मॉक ड्रिल संपन्न

सह संपादक - रणजित मस्के पालघर पालघर दि. ०७ : केंद्र सरकारने युद्धजन्य परिस्थितीत देशाच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने मॉक ड्रिल करण्याचे सर्व...

राज्यामध्ये १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहीम मध्ये पालघर जिल्ह्या प्रथम क्रमांक

पालघर उपसंपादक-मंगेश उईके दि.०७ जानेवारी २०२५ ते दि.१६ एप्रिल २०२५ या कालावधीत राबविण्यात आली होती. या मोहिमेमध्ये राज्यातील एकूण ३४...

जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या निर्देशानुसार वादळामुळे नुकसान झालेल्या डहाणू तालुक्यातील धाकटी डहाणू येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

उपसंपादक-मंगेश उईके पालघर दि.07:-डहाणू तालुक्यातील धाकटी डहाणू येथे दि.6 मे,2025 रोजी झालेल्या वादळामुळे 40 ते 50 बोटी व 10 ते...

मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या ७ कलमी कार्यक्रमामध्ये पालघर पोलीस दल पुन्हा एकदा महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर..!

उपसंपादक-मंगेश उईके पालघर : मा. मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य यांचा १०० दिवसाच्या ७ कलमी कार्यक्रम हा संपुष महाराष्ट्रात राबविण्यात येत...

खेळामुळे शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत मिळते-जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड

उपसंपादक-मंगेश उईके पालघर दि. ३० : नियमित खेळ खेळल्याने शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत मिळते असे प्रतिपादन जिल्हाधिकारी...

रिसेंट पोस्ट